डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
योजनेचे नाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनायोजनेची थोडक्यात माहिती:-उद्दिष्ट:- राज्यातील अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, या योजनेअंतर्गत, रु. पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. नवीन विहिरी बांधण्यासाठी १.५० लाख (रु. २,५०,०००/-), जुन्या विहिरींची दुरुस्ती (रु. ५०,०००/-), विहिरीत बोअरिंग (रु. २०,०००/-), […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना Read More »
